कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. काहीजण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो. तुळशी विवाह कसा करावातुळशीविवाहाच्या तीन महिने आधीपासून […]
पसायदान
आध्यात्मिक
नागपूर : 22 जानेवारी 2024धार्मिकनगरी अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरातील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी (२२ जानेवारी २०२४ ) राज्यातील अनेक शहरात पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले़ यात आबाल वृद्ध, महिला-पुरुषांनी सहभाग घेतला. मुंंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर आदी मोठ्या शहरातील लहान मोठ्या […]
SHRI RAMLALLA PRANPRATISHTHA : अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरातील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी ( २२ जानेवारी २०२४ ) दुपारी १२ वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समुदायांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भव्य श्री रामजन्मभूमी […]
आजच्या घडीला सामाजिक स्वास्थ इतके बिघडले, की सर्वजण मन:शांती, आनंद, आरोग्य, अधिक शक्ती, सुधारित नातेसंबंध आणि अर्थातच परिपूर्ण जीवनाच्या शोधात निघाले आहे़ तणाव तसेच चिंतामुक्त होण्याकडे कल वाढला आहे; परंतु हे सर्व शक्य आहे का? डाऊन लोड आणि अप-लोड किंवा आॅनलाईन पद्धतीने हे सर्व मिळणार नाही, तर ध्यान केल्याने काही […]
शास्त्रांमध्ये तुळस पवित्र मानली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असते. या रोपामुळे घरातील नकारात्मक शक्ती निष्प्रभ ठरतात. तुळस वातावरणातील कीटाणू घालवण्याचे काम करते. घरातले वातावरण पवित्र राखण्यात तुळशीच्या रोपाची मोठी भूमिका असते. मात्र, तुळशीचे रोपटे सुकून गेलं, तर ते घरात ठेऊ नये. […]
बर्नार्ड शॉ म्हणतात, कोणत्याही माणसाला आपण तो जसा दिसतो, तसे पाहतो. एखाद्या माणसाबद्दलचे आपले ‘फर्स्ट इम्प्रेशन’ वेगळेच असते. माणून आपल्याला जसजसा उलगडत जातो, तसे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे मानले जाते. एखाद्या माणसाची देहबोली, कपडे, हावभाव यावरून आपण अनेक ठोकताळे बांधत असतो. मात्र, माणूस जसा दिसतो, तसा असेलच […]
पंढरीचे विठ्ठल PANDHARPUR VITHHAL महाराष्ट्राचे आराध्य दैवत… या दैवतावर मराठी कवींनी अनेक गीते,भक्तिगीते,चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. राम मराठे,भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रकाश घांग्रेकर, मन्ना डे, लता मंगेशकर LATA MANGESHKAR, वसंत आजगावकर, सुधीर फडके,वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल, विठ्ठल शिंदे,रामदास कामत यासारख्या गायकांनी गायन केले आहे. अगा वैकुंठीचा राया […]